तरच ते खरं ब्रह्मचर्य!
अनेक जणी लफडं करायला न जमल्याने किंवा केवळ समाजात निंदा होईल या भीतीने पतिव्रता(?) असतात. परंतु पतिव्रतेने पतिच्या आधी उठावं, नंतर झोपावं, पतिशिवाय कुणाही नराचा विचार आणू नये हे पातिव्रत्याचे नियम आहेत, जे कलीयुगात पाळले जाणं अशक्यच आहे. पण आपलं मन स्विकारलेल्या पतीला वाहणं हेच खरं पातिव्रत्य! भावना पवित्र असली पाहिजे हे मुख्य आहे. काही कारणाने पतीच्या 'चिरकालिन' हितासाठी केली गेलेली पतीची फसवणूक हे ही पातिव्रत्य होतं असं मला वाटतं.
No comments:
Post a Comment