Tuesday 30 June 2020

(मानवकेलिए) सिर्फ शाकाहारही क्यूं!

बहुतसे पढतमुर्ख(पढे-लिखे हुये) मांसाहार न करनेवालोंपे सवाल करते है कीं क्या शाकाहारमें हिंसा(हत्या) नही होती! बेवकूफो शाकाहारमे हिंसा जरुर होती है लेकिन किसीका गला नही काटा जाता है या किसीके मानपे छुरी नही चलती है|
ये तो है मांसाहार न करनेके भावनिक‌ कारण लेकिन कई शारीरिक कारणभी है| मानवोंके आंतोकेलिए मांसाहार उपयुक्त नहीं है|  मानव ओठोंसे पानी पिते है और शेर-बिल्ली जैसे मांसाहारी पशू जिव्हासे| शेर-बिल्लीओंके बच्चे कोईभी भक्ष जीव दिखेतो उसपर खानेकेलिए झपटते है, मानवके नहीं| शेर-बिल्ली और मानवके दांतभी अलग आकारके होते है| इससे ये सिद्ध होता है मानवोंकेलिए शाकाहारहीं है, मांसाहार नही(वैसेभी मांसाहार मल होता है, जो खायेंगे, उनको सुअरका जन्म लेनाही पडेंगा।
ध्यानसे पढनेकेलिए धन्यवाद!

Thursday 9 January 2020

दत्तावतार: आज के संदर्भ मे!

(विशेष सूचना: ये लिखाई यमहहौऔनकेवयल आस्थावान और सश्रद्ध(सत्य के प्रति निष्ठावंत) हिंदूओकेलिएही है| दुसरे पढनेका कष्ट ना करे|)
पुराणोमे एक कथा दत्तावतार की है|रथसथथथय हिंदू संस्कृती अतिथी देवो भव की है| फिरभी अनसूया सीधे कपडे नहीं उतारती, वो कुछ क्षणोंकेलिए सोचती है और फिर निर्वस्त्र होनेका मन बनाती है और उसी समय तीनों देव बच्चे बनते है|  आजभी 'अतिथी देवो भव' तो है लेकीन आजके समयमें हमें सोचना चाहिए की कही ये हमारे लिये या राष्ट्रकेलिए नुकसानकारक तो ना हो|
जय हिंद, जय गुरुदेव(दत्त)!

Tuesday 20 August 2019

Walk, Run and Cycle(WRC)!

In these days not terrorism but materilism is the biggest threat to humanity. In this era use of vehicles is increased in geometrical proposition. So pollution is increasing tremendously. So i am giving you a mantra ie WRC(walk, run and cycle). Avoid use of vehicles to go small distance Try WRC.

Saturday 18 August 2018

Meera or Radha, how much right!

(Tip: My motive is not acusing Radha or Meera or hurting Hindus' emmotions but making people thinking. Til i am saying sory if someone feels so. Thanks.)
I don't understand why to much importance is given to Meera or Radha in Bhagvat discourses! May those were best devotees but what is their contribution for making nation! They may be best of devotees but not good wives.In the Sanskriti which 'PATIVRATY' is the top most DHARMA and religion of a wife, singing gratness of such characters is how much right!

Thursday 16 August 2018

अंतिम इच्छा

(टीप:यातील पात्रे, घटना,स्थळे काल्पनिक आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध आढळल्यास लेखकाला दैवी देणगी आहे असं समजावं)
"माझ्याशी लग्न करशील काय", अनिताने विचारलं. सुमीतचा आपल्या कानावर विश्वास बसेना.तशी अनिता त्यालाही आवडत होती पण त्याला धैर्य होत नव्हतं. अनिता असं विचारील असं त्याला वाटलही नव्हतं. पुन्हा प्रश्न आला "अरे काय म्हणतीय मी?" "सांगतो", सुमित एवढच म्हणाला. खरंतर त्याला होकारच द्यायचा होता.पण तो अजून धक्क्यातून सावरला नव्हता.
अनिता तशी साधी सरळ स्त्री, हेमंतशी लग्न झाल्यापासून  तीनं घरसंसार सुरळीतपणे चालवलं होतं. स्वतः मास्टरऑफ सायन्स इन इन्फॉर्मशन टेक्नॉंलॉजी असूनही तीनं घरसंसार याला प्राधान्य दिलं होतं. हेमंतही तसा हुशार, त्याचं तर्कशास्त्र चांगलं होतं पण मनायाच्या(मीलन) नादी लागला आणि पुरती वाट लागली. अगोदर अंडं असतं म्हणून केक न खाणाऱ्या या पठ्यानं बीफ खायचं तेवढं बाकी ठेवलं होतं. अनिताने मुलाकडे आणि सासुकडे बघून बराच काळ सहन केलं पण सहनशीलतेलाही मर्यादा असते, स्त्री मारझोड सहन करते पण सवत सहन करणं तिच्यासाठी अवघड असतं. तरीपण तीनं ते केलं होतं अगदीच परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा तीनं काडीमोड घेतला.
या सगळ्यात तीला खंबीर साथ दिली सुमितनं, खरंतर तो हेमंतचा अस्थापनातील सहचारी(कलीग) आणि एकवेळचा जिवाभावाचा मित्र. कोकणातील एका खेड्यातून मुंबईत गेलेला. पण मनाया प्रकरणापासून त्यांच्यातील दूरी वाढत गेली आणि अनिताबद्दल त्याच्या मनात प्रथम सहानभूती आणि नंतर प्रेम(आकर्षण) निर्माण झालं पण ती कशी प्रतिक्रियांवित होईल म्हणून तो गप्प होता. शिवाय अनिताची सासू असणं हेही एक कारण होतं कारण अनिताची सासू साधी, सरळ असली तरी तिला हे रुचणं त्याला कठीण वाटत होतं. हल्लीच तिचं निधन झालं होतं, सुमितनंच तीची अंत्येष्टी केली होती कारण तिचीच तशी इच्छा होती.
दुसरे दिवशी सुमित अनिताला भेटला, म्हणाला "मीच तुला विचारणार होतो पण आईकडे(अनिताची सासू) बघून गप्प होतो. सुमितचे आईवडील लहानपणीच वारले होते. "अरे त्यानीच तर जाता जाता सांगितलं की त्यांची तशी इच्छा आहे म्हणून", " म्हणजे माझंपण मन तुझ्याकडे ओढ घेत होतं रे, आणि तुझंही घेतंय मला कळत होतं पण मी ही अशी म्हणून गप्प होते". "असं बोलायचं नाही", सुमीत म्हणाला, " हेमंत तसा झाला त्यात तुझा काय दोष!"
अखेर अंतिम इच्छा अशा रीतीनं पूर्ण झाली.

कळी खुलली(लघुकथा)

(टीप: यातील पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत. योगायोगानं सुद्धा यात साधर्म्य आढळणं जवळजवळ अशक्य आहे.)
"जळो मेला तो बायकांचा जन्म" पुटपुटतच अनिता आत शिरली. "काय झालं", निताबाईंनी विचारलं.  अनिता निताबाईंची थोरली मुलगी. नीताबाईंच्या दोन मुली, थोरली अनिता, धाकटी सुनीता. मुली झाल्या म्हणून निताबाईंचं किंवा अनिलरावांचं मन कधी खट्टू झालं नाही. एवढंच काय त्यानी सुनीताला कधी मुलाचे कपडे घातले नाहीत की घालू दिले नाहीत. त्या सांगत मुलगा नाही याची खन्तच जर नाही तर मुलीला मुलासारखं का वाढवायचं! पण अनिता थोडीशी बंडखोर, तिला स्त्री म्हणून सहन करावं हे पटायच नाही तर झालं असं होतं कुठल्यातरी मठात स्त्रियांना प्रवेश नव्हता याचा अनिताला राग आला होता. "हे बघ तू मठ वगैरे मानतेस का, त्यातील बुवा, बाबांवर तुझी श्रद्धा आहे का, नाही ना, मग उगाच कशाला थयथयाट करतेस" निताबाई म्हणाल्या.अनिताचा मठ, बुवांवर विश्वास नव्हता. "पण आई", अनिता म्हणाली. "आता पण नाही आणि बीण नाही", अनिताने पुढे काही बोलायच्या आतच निताबाई बोलू लागल्या,"आता तू काय म्हणणार ते मला माहिती आहे, तू हेच म्हणणार ज्यांना जायचं आहे त्याना काय, पण त्यांचं त्या बघून घेतील की, आता तू म्हणशील महिलांवर हा अन्याय आहे पण त्यालाही काही कारणं असतीलच तेव्हा आपण त्यात न पडलेलंच बरं! अगं वेडे मुळात आरोग्याच्या दृष्टीने काही नियम करण्यात आले पण नन्तरच्या मूर्ख पिढ्यानी त्याचा अतिरेक केला. रज वीर्य संयोगशिवाय तो स्वामी जन्मला असेल का, त्यालाही आई असेलच की! आईचं प्रेम त्यालाही असणारच. तरीही त्यानं असे असे नियम बनविले कारण त्याचा स्वतः च्या संयमनशक्तीवर विश्वास नाही त्यावेळी आपण अशा गोष्टींसाठी डोक्यात राख घालून घेऊ नये. अगं शेवटी स्त्रीच तर आई होऊ शकते. नर किंवा पुरुष नाही". अनिताला निताबाईंचं म्हणणं पटलं आणि तीची कळी खुलली.

Hari vyApak sarvatra samanA

Hari vyApak sarvatra samanA
This line is taken from Raamcharit Maanas femous creation of Bharatiy(indian) sant Tulsidas. Hari is name of Lord Vishnu, a form of Bhagvanta.The line means Hari occupied whole world with same prootion. This shows wide thinking of indian philosopers. They dont limit their Bhagvanta for a region or religion like allah or god. They belive that Bhagavanta is wordwide and equally distrubuted.This is greatness of Vaidik Philosopy