जीवाची धडपड ही सुखासाठी असते असं म्हणतात, पण कोणत्याही जीवाची धडपड ही खरं तर सच्चिदानंदासाडीच असते पण त्याला ते समजत नाही.
तुम्ही म्हणाल कसं! तर झवून घेण्यात/झवण्यात काही सुख असतं का! पोरांना जन्म देण्यात काही सुख असतं का! तर नाही, दुःखच असतं. पण जीवांना त्यातून क्षणिक का होईना आनंद मिळतो.
आता राक्षस जन मांसाहार करतात. हाडकं चघळण्यात कसलं आलंय सुख! पण त्यानं 'बल' वाढेल आणि आपण अजून आनंद घेऊ असं बिचाऱ्यांना वाटत असतं. आपण धर्म नाकारतो याचाही काही जणांना आसुरी आनंद मिळत असतो.
मी आता हे लिहित आहे, प्रेषणार आहे ते ही आनंदासाठीच. पण हा कोणताही आनंद सच्चिदानंद नाही. तो सत्य ज्ञानानेच मिळत असण्याची शक्यता आहे(माझा विश्वात नाही).
मराठी संत: संत की वैज्ञानिक!
महाराष्ट्र, मराठी भाषेला फार मोठी संत साहित्यिची परंपरा आहे ज्ञानदेवांनी भावार्थ दिपिका लिहीली, तुकारामांनी गाथा लिहिली, रामदासांचा दासबोध, एकनाथांनी एकनाथ भागवत ही ठळक उदाहरणं! या व्यतिरिक्तही अनेक संत अहेत. पण मी इतरांचं फारसं काही ऐकलं पण नाही. तर या सर्व ग्रंथात (मनो)वैज्ञानिक सिद्धांत आहेत. म्हणजे हे केवळ संत नसून वैज्ञानिक पण आहेत.