Wednesday, 23 April 2014

Dharma and Adhyatma

Dharma and Adhyatma
Dharma does not mean religion or majhab. Inital meaning of dharma is acquired characters set or natural characteristic. But for social welfare ancient philosophers(Hrishis)had given meaning acquirable characters. So everything in universe has its own dharmas or "Swadharmas" Adhyatma came from 2 words Adhi and Atma. Adhi means existence and atma means selfness or liveness. According to ancient Indian Vidnyan(science which is experienceable) atma is everywhere in universe. One history I want to say here. Before law of conversation of mass and energy it was assumed that Energy and mass are not inter convertible. Before stating of the law by Einstein Vivekanand had said something that saying Energy and mass are inter convertible.

Friday, 11 April 2014

स्त्रीश्च चरित्र पुरुषस्य भाग्यम

नेक स्वकथित विद्वानांचा चुकीचा समज आहे की पुराणकालीन सर्व नारी ह्या सती सावित्री होत्या व आता सत्शील नारी सापडणे दुर्मिळ आहे. पण मी थोडेसे पुराणग्रंथ वाचलेले असल्यामुळे मला हे माहीत आहे की अनेक हृषीपत्नी सुद्धा राजांवर किंवा परनरांवर मोहित झाल्या होत्या(उदा गणेश पुराणातील रुक्मांगद राजा). तरी स्त्रीश्च चरित्र पुरुषस्य भाग्यम म्हणतात ते काही खोटे नाही. असो.
आज हे लिहिण्याचे कारण म्हणजे माझ्या एका जुन्या मैत्रिणीच्या स्त्री पुरुष(नर नारी) समानतेच्या विचारांना ऐकून मनात आलेले विचार. तिचे असे म्हणणे होते की स्त्रीने जर भारतीय पेहेराव करायला हवा असेल तर पुरुषानेही भारतीय पेहेरावच केला पाहिजे जे मला परममान्य आहे. पण त्याच बरोबर तिचे दुसरे मत होते की पुरुषानेही पूर्ण पेहेराव केला पाहिजे(अर्थात सद्र्यासारखे  काहीतरी परिधान केलं पाहिजे). हे तिचे मत मी चुकीचे म्हणत नाही. पण नरनारी देहरचनेत(व वृत्तीतही) भिन्नता असल्यामुळे नराला एकाच लैंगीक अवयवाचे जास्त रक्षण करण्याची गरज असते तर पूर्ण विकसित नारीला दोन अवयवांची(हे वाचून लाज वाटण्याचे काहीच कारण नाही. कारण ती निसर्गाची व्यवस्था आहे). तसेच आजकालच्या समाज बदलांमुळे मुले नको तेवढे जागरूक झाले आहेत. त्यामुळे ज्यांना 'शील' रक्षण करायचे आहे त्या मुलीना/स्त्रियांना आज व्यवस्थीत पेहराव करण्याची गरज पूर्वीपेक्षा जास्त वाढली आहे(मुलांनी/नरांनी याचा अर्थ असा घेऊ नये की एखादी मुलगी/स्त्री अपुऱ्या/अव्यवस्थित कपड्यात आहे म्हणून त्यांनी तिच्याशी वाटेल तसं वागावं सुसंस्कृत मुलांची व पुरुषांची ही जवाबदारी आहे की त्त्यांचे रक्षण व्हावे)

Sunday, 16 March 2014

होळीविषयक थोडेसे

होळीचा सण जेव्हा सुरू झाला त्यावेळी निश्चितच घनदाट वने होती. अशावेळी झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासून वणवा पेटायचा. अशावेळी ते एक झाड तोडणे म्हणजे आजूबाजूच्या झाडांना वाचविणे होते. पण हे परंपरावादी लक्षात घेत नाहीत की अंधश्रद्धा निर्मुलक. ते म्हणतात झाडे तोडू नका तर हे म्हणतात इतरवेळचे काय? पण आधीच विकासाच्या नावाखाली एवढी जंगलतोड होत असताना, प्रदूषण वाढत असताना झाडे नष्ट करून होळी साजरी करणे हा कोणता शहाणपणा? आणि जे म्हणतात होळीसाठी वृक्षतोड करू नका ते कोणत्या प्रकारची झाडे लावतात हेही त्यांनी सांगावे(वड, पिंपळ यासारखी की अकेसिया सारखी?केवळ हिंदुंचा सण आहे म्हणून विरोध नको.) होळी साजरीच करायची असेल तर झाडाच्या काही फांद्या तोडूनही साजरी करता येईल त्यासाठी अख्ख झाड तोडण्याची काहीच गरज नाही. होळीत दारू पिऊन धिंगाणा घालणे हाही काही धर्म नव्हे(मी आजपर्यन्त कधीही कोणाला रंगविले नाही की वृक्षतोड करून होळी पेटविली नाही.)
अनिसविषयी थोडेसे
अनिसवाले अनेकवेळा सांगतात की व्रतासाठी झाडाच्या फांद्या तोडू नका. पण असं सांगणाऱ्या मुर्खाना हे माहित नाहीये की झाडाच्या काही फांद्या कापल्या तर अधिक जोमाने फांद्या येतात(मी काजुंचे जंगल व बाग यामध्ये राहतो त्यामुळे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले आहे).
आजच्याकरीता एवढेच.
जय हिंद, जय भारत(जयतु जयतु हिंदू राष्ट्रं)!

Wednesday, 12 March 2014

Fuzzy Logic in Bhagvata

The avtara of Nrusinha is good example of fuzzy logic. Brahma kept fuzzy logic in mind. So he devote Hiranyakashyapu as his wish.

गरज स्त्रीशक्ती जागृतीची

केवळ स्त्रियाच अबला नसतात. तर अनेक पुरुषही अबला असतात. परंतु मध्य युगात अबला म्हणजे स्त्री असा हेतुपुरस्कर गैरसमज पसरविण्यात आला. तरी जिजामाता, राणी चन्नम्मा, लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले यासारख्या अनेक शूर स्त्रीया त्याही काळात झाल्या.
मान्य आहे स्त्रीया शारिरीकदृष्टया काहीशा कमजोर असू शकतात. पण मानसिकदृष्टया त्या कणखर असतात असे science सांगते. स्त्रीया आदरणीय राहाव्यात, संरक्षित राहाव्यात म्हणून त्यांवर काही बंधने आणली गेली. पण समाज त्याचा गैरवापर करत आहे व कुठेतरी तूच सांभाळून राहा. प्रत्येक पुरुष हा असाच असणार असे मनावर बिंबवत आहे. धर्माच्या नावावर स्त्रीशक्तीला कमजोर बनवत आहे.
पतिव्रता हा स्त्रीचा धर्म आहे हे मला मान्य आहे पण जर पती व्रती असेल तरच. अधर्मी दुराचार्याची पत्नी जर पतिव्रता बनली तरी शेवटी राष्ट्राचे नुकसानच होते(पतिव्रता म्हणजे पतीसेवा हेच व्रत व पती हाच परमेश्वर असे मानणारी. तीच्या लैंगीक वर्तनाशी मी पातिव्रत्याचा संबंध लावत नाही) तर पतीच्या हितासाठी, कुलाच्या हितासाठी शील पणाला लावणारी अनसूया सर्वाधीक पतिव्रता ठरते.
मूळ मुद्दा असा आहे आजच्या काळात स्त्री केवळ पतिव्रता असून चालणार नाही. किंबहुना ती पतिव्रता असण्यापेक्षा राष्ट्रासाठी, धर्मशील निर्व्यसनी शाकाहारी समाज बनविण्यासाठी लढायची तयारी असलेली हवी. केवळ स्वसंरक्षणच नव्हे, समाजातील राक्षसांचा, राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी दुर्गावतार, चंडीअवतार धारण करणारी हवी.

Monday, 10 March 2014

स्वजातीला प्राधान्य द्या.

मी कर्माने नसलो तरी जन्माने कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण आहे. आणि माझ्या जातीची मला अजिबात लाज वाटत नाही. उलट मी परमेश्वराला धन्यवाद देतो की त्याने मला निदान मांसाहार न करणाऱ्या घराण्यात जन्म दिलान.(पुढला जन्म मला गरीब का होईना पण गुजराथी/मारवाडी(राजस्थानी) शाकाहारीच घराण्यात मिळावा अशी इच्छा आहे.)
असो आता मुद्याकडे वळतो. आजकाल मुलींमध्ये एक fad आलंय ते म्हणजे इतरजातीय मुलाशी लग्न करण्याचं. ह्या मुली(किंवा आईबाप)  एखाद्या गरीब ब्राम्हण मुलाला नाकारतात पण ह्याच मुली अतिशय खालच्या स्तराला काम करणाऱ्या इतरजातीय मुलाशी लग्न करतात.(माझी सख्खी बहीणही यामध्ये आहे.) मी म्हणतो जन्माने नाहीतरी निदान कर्माने(ज्ञानाधारित व फक्त शाकाहारी) तुमच्या जातीचा आदर करणाऱ्या मुलाशी लग्न करा.(जन्मब्राम्हनापेक्षा कर्माला प्राधान्य द्यावे)एवढी चांगली मुले असताना याना घाणीत जाण्याची एवढी हौस का याचं कारण शोधताना मला एक प्रमुख कारण सापडलं ते म्हणजे चित्रपट व देवयानी सारख्या मालिका व तथाकथित ब्राह्मण समाजाची झालेली संकुचित मानसिकता. कारण एखादी मुलगी चुकली किंवा तशी तिच्यावर सक्ती करण्यात आली तर तिचे शुद्धीकरण करून तिला नव्याने सुरवात करायला उत्तेजन देण्याची अजूनही आपली मानसिकता नाही. उलट जबरदस्तीने का होईना तीने गेलेल्या घरासाठी आपल्या स्वप्नांचा त्याग करावा म्हणजे ती धन्य होईल असा असलेला समज.
आता थोडे देवयानीविषयी. पुराणात जी देवयानी आहे ती शुक्राचार्यांची(राक्षसांचे गुरू) मुलगी. तीला कचाचा शाप असतो की तीचे ब्राम्हण मुलाशी लग्न होणार नाही. आणि तीच ययातीला पती म्हणून स्वीकारते( मालिकेतील सम्राट सारखा ययाती तिच्यावर सक्ती करत नाही ). तरी तुरळक अपवाद(बालक-पालक, उंच माझा झोका) वगळता चित्रपट/मालिका बनविणारे समाजाचे प्रबोधन करण्यापेक्षा लोकांना वेडे बनवून पैसा कमावण्यात धन्यता मानतात. त्यामुळे निदान जन्मब्राम्हनानी तरी या चित्रपट/मालिकांवर बहिष्कार करून कर्मब्राम्हण होण्याच्या दिशेने पाऊल टाकावं ही विनंती.

Saturday, 8 March 2014

खरे संत कोण?(साईबाबा, mother तेरेसा की राजीव दिक्षित?)

मांसाहार करणारे साईबाबा, mother तेरेसा जर संत असतील तर राजीवजीना का संत म्हणू नये? त्यांनी लग्न केलं नाही, धनसंचय केला नाही, प्रसिद्धीपरान्द्ग्मुख राहून राष्ट्रीयतेचा प्रसार केला. ते कदाचित खोटे बोलले असतील पण धर्मासाठी, राष्ट्रासाठी खोटे बोलणे माफ करायलाच हवं. आणि मला खात्री आहे की साईबाबा, mother तेरेसाही नक्कीच कधीना कधी खोटे बोलले असणार. पण राजीवजी विद्वान होते. त्यांनी IIT मधून B. Tech केलं आणि मुख्य म्हणजे तर्क, अनुभवाच्या (माझ्या) कसोटीवर त्यांची व्याख्याने खरी ठरतात.
मी साईबाबा, mother तेरेसा यांना देव किंवा संत तर मानत नाहीच शिवाय सत्पुरुष किंवा सद्स्त्रीही मानत नाही. मी अंधविश्वासू आहे. पण आता superstatius राहिलो नाही.